पहिले आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
१ले दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन हे साक्री(धुळे जिल्हा) येथे ७-१२-१९८७ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष आनंद यादव होते.
पूर्ण वाचा →१ले दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन हे साक्री(धुळे जिल्हा) येथे ७-१२-१९८७ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष आनंद यादव होते.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र शासन केंद्र शासनाशी संवाद साधताना मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर करते. भारताच्या २१ भाषा या अधिकृत भाषा आहेत.
पूर्ण वाचा →भाषांतरकाराची नैपुण्ये : भाषांतरकार मूळ आणि ज्या भाषेत भाषांतर करणे अपेक्षित आहे, त्या दोन्ही भाषांत पारंगत असावा लागतो. दोन्ही भाषांतील शब्द, शब्दच्छटा, अर्थ, व्याकरण, बोलीभाषेतील प्रचलित शब्द यांसारख्या गोष्टींचा विचार करून भाषांतर केले जाते.
पूर्ण वाचा →काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले.
पूर्ण वाचा →साहित्य, समाज आणि संस्कृती' हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ.
पूर्ण वाचा →भाषांतर किंवा अन्यभाषिक अनुवाद याचे कार्यानुसार दोन मुख्य प्रकार ठरतात : छायानुवाद आणि भावानुवाद.
पूर्ण वाचा →मराठीत विपुल म्हणावी अशी ललित साहित्याची निर्मितीही होत नाही. निबंधापासून ते गुजगोष्टी, लघुनिबंध, ललितनिबंध. ललितगद्य ते मुक्तगद्य ह्या नावानी या लेखनाचा वेगवेगळ्या काळात निर्देश केला गेला आहे. आठवणी, व्यक्तिचित्रणपर, प्रवासकथन व आत्मपर स्वरूपातून तो आविष्कृत झालेला आहे
पूर्ण वाचा →कुठल्याही एका विषयाला धरून किंवा एकत्रितपणे एकसंघ नसलेले लिखाण स्फुट लेखन असते. कादंबरी, विचारग्रंथ, काव्य असे प्रदीर्घ जाडजूड, संशोधनपर ग्रंथ इ. मुख्य लेखन प्रकारापेक्षा वेगळे दैनिके, साप्ताहिके, मासिके यात अनेक विषयावर वेळो वेळी केलेले लेखन होय. ललित स्वरूपाचे भावना व्यक्त
पूर्ण वाचा →लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.
पूर्ण वाचा →त्याच्या मते विदग्ध लोकांची बोलण्याची पद्धती म्हणजे वक्रोक्ती होय. अलंकार: (अभिनवगुप्त) संस्कृत परंपरेतील एक महत्त्वाचे काव्यतत्त्व आहे.
पूर्ण वाचा →