नवीन प्रश्न
शारीरिक शिक्षणामुळे चिंतन व स्मरणशक्ती वाढते. शारीरिक शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते व शरीराचे नैसर्गिक सामर्थ्य वाढते. शारीरिक शिक्षणामुळे शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते. शारीरिक शिक्षणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते
पूर्ण वाचा →राज्य नियोजन'च्या अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष म्हणून डॉ सुमन के बेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार येत्या ३० तारखेला पदमुक्त होणार असून डॉ सुमन बेरी १ मे पासून या पदाचा कार्यभार सांभाळतील. कार्मिक, सार्वजनिक तक्रार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi प्रधानमंत्री याचे अध्यक्ष असून एक नेमलेले उपाध्यक्ष असतात ज्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi योजना बनवण्याची किंवा पार पाडण्याची क्रिया किंवा प्रक्रिया . विशेषतः: सामाजिक किंवा आर्थिक युनिटसाठी ध्येये, धोरणे आणि प्रक्रियांची स्थापना. शहर नियोजन. व्यवसाय नियोजन.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi नियोजन आयोग, तिचे कार्य, नियोजनाचे विविध प्रकार जसे आदेशात्मक, सूचक,प्रलोभनात्मक नियोजन यावरती सविस्तर चर्चा केली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi आर्थिक गरजा पूर्णकरण्यासाठी लागणारा निधी किंवा पैसा आणि असे उद्दिष्ट गाठण्यासाठी तयार केलेली आर्थिक योजना म्हणजेच आर्थिक नियोजन होय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi रोख व्यवहार राखणे किंवा रेकॉर्ड करणे, बजेट करणे, अनावश्यक खर्च शोधणे, अशा खर्चामध्ये कपात करणे आणि अधिक बचत करणे ही आर्थिक नियोजन प्रक्रियेची पहिली पायरी आहे. पैशाची बचत करण्यासाठी योग्य खर्च योजना (उत्पन्न आणि खर्च) आवश्यक आहे. तसेच कार /
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi रशियातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली सन १९३८ साली कॉंग्रेसच्या हरिपूर अधिवेशनात नियोजन समितीची स्थापन करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली १५ मार्च १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi भारतातील शहर क्षेत्रीय नियोजन
भारतात १९६० पासून क्षेत्रीय नियोजनाची गरज लक्षात येऊ लागली. दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरांतून एकापाठोपाठ एक क्षेत्रीय योजना मंडळे स्थापना झालेली दिसून येतात. त्यानंतर 'महाराष्ट्र क्षेत्रीय आणि नगर नियोजन अधिनियम, 1966' कायदा आला जो देशातील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 174 views🌐 marathi