नवीन प्रश्न
४ नोव्हेंबर १९४८ साली केंद्र सरकारने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाने आपला अहवाल २५ ऑगस्ट १९४९ रोजी केंद्र सरकारला सादर केला.
पूर्ण वाचा →शिक्षणावर निबंध 1
शिक्षण हा सर्व मनुष्यांचा पहिला आणि सर्वात महत्वाचा हक्क आहे. आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहे. शिक्षण आपल्या जीवनात एक ध्येय ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. हे आपले ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व
पूर्ण वाचा →सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992
व्ही. नरसिंह राव सरकारने 1992 मध्ये 1986 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदल केले. नवीन विशेष शाळा उघडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी या क्षेत्रात पुढे येण्यासाठी तरतुदी केल्या होत्या.
पूर्ण वाचा →भारतातील सध्याची शिक्षण पद्धती सहा भागांत विभागलेली आहे. (1) पूर्वप्राथमिक, (2) प्राथमिक, (3) विद्यालयीन (सेकंडरी), (4) ज्युनिअर कॉलेज (हायर सेकंडरी), (5) पदवी, (6) पदव्युत्तर.
पूर्ण वाचा →स्वयं म्हणजे स्वतःचे आणि मूल्यमापन म्हणजे परीक्षा. स्वतःचीच स्वतः घेतलेली परीक्षा. स्वतःची प्रगती साधण्यासाठी स्वतःमधील दोष, उणिवा यांची जाणीव करून घेऊन प्रगतीच्या अनुषंगाने नियोजन करणे स्वयंमूल्यमापनातून शक्य होते. अभ्यासाबाबत दुसऱ्यांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या संपादणूक पातळीची तुलना स्वतःशीच करता येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi नगरपालिका असलेल्या परंतु स्कूल बोर्डे नसलेल्या शहरांतील प्राथमिक शाळांचे संचालनही परिषदांकडे सोपविलेले आहे. माध्यमिक शाळांची तपासणी व अनुदानाच्या रकमा पाठवणे, ही कामे परिषदेचा शिक्षणाधिकारी करीत असला, तरी जिल्हा परिषदेला त्यात दखल देता येत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi भटक्या समाजाचा मुक्काम जिथे आहे तिथे नर्सरी, बालवाडी चालवून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे हा देखील चांगला मार्ग आहे. युवा वर्गाने संघटन बनवून वंचित मुलांसाठी खेळणी, शैक्षणिक साहित्य, गणवेश ई. ची व्यवस्था केल्यास पालक पाल्यांना शिकू देण्यास आनंदाने तयार होतील.
पूर्ण वाचा →कस्तुरीरंगन आयोगाने हे म्हणणे मान्य करून ३ ते ८ वयोगटासाठी शिक्षणाला पायाभूत शिक्षण म्हणून मान्यता दिली.
पूर्ण वाचा →पूर्ण स्पर्धा म्हणजे ज्या बाजारात एजिनशी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात. अशा बाजारास पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत निश्चितीसाठी मागणी व पुरवठा हे दोन घटक महत्त्वाचे मानले जातात. कारण किंमत निश्चिती ही मागणी व पुरवठ्याच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi अपरिपूर्ण स्पर्धा म्हणजे काय? जेव्हा एखादी बाजारपेठ, मग ती काल्पनिक असो किंवा वास्तविक, नव-अभिजात (निओक्लासिकल) परिपूर्ण स्पर्धेच्या अमूर्त तत्त्वांचे उल्लंघन करते तेव्हा अपूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi