पायाभूत शिक्षणाचा कालावधी किती वर्षांचा असतो?
कस्तुरीरंगन आयोगाने हे म्हणणे मान्य करून ३ ते ८ वयोगटासाठी शिक्षणाला पायाभूत शिक्षण म्हणून मान्यता दिली.
पूर्ण वाचा →कस्तुरीरंगन आयोगाने हे म्हणणे मान्य करून ३ ते ८ वयोगटासाठी शिक्षणाला पायाभूत शिक्षण म्हणून मान्यता दिली.
पूर्ण वाचा →पूर्ण स्पर्धा म्हणजे ज्या बाजारात एजिनशी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात. अशा बाजारास पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत निश्चितीसाठी मागणी व पुरवठा हे दोन घटक महत्त्वाचे मानले जातात. कारण किंमत निश्चिती ही मागणी व पुरवठ्याच्या
पूर्ण वाचा →अपरिपूर्ण स्पर्धा म्हणजे काय? जेव्हा एखादी बाजारपेठ, मग ती काल्पनिक असो किंवा वास्तविक, नव-अभिजात (निओक्लासिकल) परिपूर्ण स्पर्धेच्या अमूर्त तत्त्वांचे उल्लंघन करते तेव्हा अपूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते.
पूर्ण वाचा →मक्तेदारी बाजारात अनेक ग्राहक असून एकच विक्रेता असतो.
पूर्ण वाचा →परंपरागत कल्पनेनुसार जेव्हा एखाद्या उद्योगधंद्यात एकमेव उत्पादन संस्था असते, वस्तूच्या पुरवठ्यावर तिचा पूर्ण ताबा असतो आणि नवीन उत्पादनसंस्थांना त्या धंद्यात प्रवेश मिळू शकत नाही किंवा प्रवेश मिळणे अतिशय अवघड असते, तेव्हा त्या धंद्यात मक्तेदारी निर्माण होते.
पूर्ण वाचा →मागणी वक्र म्हणजे वस्तू किंवा सेवेची किंमत आणि दिलेल्या कालावधीसाठी मागणी केलेले प्रमाण यांच्यातील संबंधांचे ग्राफिकल प्रतिनिधित्व. कोणत्याही ठराविक मागणी वक्र आकृतीमध्ये, वक्रासाठीची किंमत डाव्या उभ्या अक्षावर दिसते आणि मागणी केलेले प्रमाण आडव्या अक्षावर दिसते.
पूर्ण वाचा →समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय?
समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अंशलक्षी अर्थशास्त्र विशिष्ट माणूस, विशिष्ट कुटुंब किंवा विशिष्ट आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र
किंमत परिणाम म्हणजे काय?
कोठल्याही क्षणास उपलब्ध वस्तूंच्या मानाने चलनपुरवठा वाढला, तर वस्तूंच्या किंमती वाढतील, चलनपुरवठा कमी झाला तर किंमती उतरतील. पहिल्या प्रकारास 'चलनवाढ' म्हणतात व दुसऱ्यास 'चलनघट' असे संबोधतात. या दोहोंचे अर्थव्यवस्थेवर फार महत्त्वाचे व दूरगामी परिणाम होतात.
किंमतीचे प्रकार
किंमती
कोणत्याही वस्तूंची किंमत तिच्या मागणी व पुरवठा या दोन घटकांवरून बाजारात निश्चित होते. ज्या किंमतीला मागणी व पुरवठा यांच्यामध्ये संतुलन साधले जाते, त्या किंमतीस संतुलन किंमत म्हणतात.
पूर्ण वाचा →कोणतेही दोन समतुष्टी वक्र एकमेकांना छेदत नाहीत. प्रत्येक समतुष्टी वक्र'य ' भुजेकडून'क्ष' भुजेकडे उतरत जातो कारण जसजसे एका वस्तूचे परिमाण वाढत जाते, तसतसे दुसऱ्या वस्तूचे परिमाण कमीकमी झाले पाहिजे, तरच समाधानाची पातळी कायम राहील. समतुष्टी वक्राच्या उताराचा कल दोन
पूर्ण वाचा →