नवीन प्रश्न

वैदिक काळातील सभा व समिती हे काय आहे? open

सुरुवातीच्या वैदिक काळात 'सभा' आणि 'समिती' ही दोन भिन्न सभा होती. समाजातील ज्येष्ठ मंडळी 'सभेत' भाग घेत असत तर 'समिती' ही सामान्य लोकसभेत गणली जात असे.

पूर्ण वाचा →

वैदिक वांग्मय म्हणजे काय? open

‘वेद’ वाड्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. वैदिक संस्कृतीचे संस्थापक आर्य होते. वैदिक काळ हा १५०० ई.पू. ते १६०० इ.पू मानला जातो. गोपाळ कृष्ण गोखले म्हणतात , आर्य हे उत्तर ध्रुवाकडून आलेले आहेत. तर काही विद्वान आर्य हे युरोपमधील

पूर्ण वाचा →

३ वैदिक काळात संस्काराची संख्या किती होती? open

हिंदू धर्मात असे नेमून दिलेले १६ संस्कार आणि त्याचे महत्व आपण समजून घेऊयात. या १६ संस्कारांना वैदिक संस्कार असे देखील म्हणतात.

पूर्ण वाचा →

गाव कसे तयार झाले? open

प्राचीन काळी माणूस भटके जीवन जगत होता. शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस वस्ती करून राहू लागला. पुढे वस्तीचा विस्तार होऊन गाव तयार झाले.

पूर्ण वाचा →

आदर्श लिपी म्हणजे काय? open

देवनागरी लिपी मध्ये प्रत्येक ध्वनी (स्वर) दर्शविण्यासाठी स्वतंत्र चिन्हे आहेत, तसेच प्रत्येक वर्णाला (स्वर, व्यंजन) एकापेक्षा जास्त ध्वनी नाहीत, म्हणून ही लिपी “आदर्श लिपी” म्हणून ओळखली जाते.

पूर्ण वाचा →

संगणकाच्या पाचव्या पिढीचे वैशिष्ट्य काय असेल? open

संगणकाची पाचवी पिढी (१९८९-सध्या)
आकाराने लहान, कमी खर्चिक, भव्य साठवणूक क्षमता, ऊर्जेचा कमी वापर करणारे, अधिक पोर्टेबल, अनुकूल इंटरफेस अशी भरपूर वैशिष्ट्ये या पाचव्या पिढीतील संगणकाची आहेत.

पूर्ण वाचा →