वैदिक काळात किती वर्ण आहेत?
चातुर्वर्ण्य म्हणजे चार वर्ण. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र होत.
पूर्ण वाचा →चातुर्वर्ण्य म्हणजे चार वर्ण. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र होत.
पूर्ण वाचा →सुरुवातीच्या वैदिक काळात 'सभा' आणि 'समिती' ही दोन भिन्न सभा होती. समाजातील ज्येष्ठ मंडळी 'सभेत' भाग घेत असत तर 'समिती' ही सामान्य लोकसभेत गणली जात असे.
पूर्ण वाचा →‘वेद’ वाड्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. वैदिक संस्कृतीचे संस्थापक आर्य होते. वैदिक काळ हा १५०० ई.पू. ते १६०० इ.पू मानला जातो. गोपाळ कृष्ण गोखले म्हणतात , आर्य हे उत्तर ध्रुवाकडून आलेले आहेत. तर काही विद्वान आर्य हे युरोपमधील
पूर्ण वाचा →हिंदू धर्मात असे नेमून दिलेले १६ संस्कार आणि त्याचे महत्व आपण समजून घेऊयात. या १६ संस्कारांना वैदिक संस्कार असे देखील म्हणतात.
पूर्ण वाचा →प्राचीन काळी माणूस भटके जीवन जगत होता. शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस वस्ती करून राहू लागला. पुढे वस्तीचा विस्तार होऊन गाव तयार झाले.
पूर्ण वाचा →बायबलच्या मराठी भाषांतरला २०० वर्षांची परंपरा आहे
पूर्ण वाचा →देवनागरी लिपी मध्ये प्रत्येक ध्वनी (स्वर) दर्शविण्यासाठी स्वतंत्र चिन्हे आहेत, तसेच प्रत्येक वर्णाला (स्वर, व्यंजन) एकापेक्षा जास्त ध्वनी नाहीत, म्हणून ही लिपी “आदर्श लिपी” म्हणून ओळखली जाते.
पूर्ण वाचा →देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. मराठी,
पूर्ण वाचा →सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज असतात
पूर्ण वाचा →संगणकाची पाचवी पिढी (१९८९-सध्या)
आकाराने लहान, कमी खर्चिक, भव्य साठवणूक क्षमता, ऊर्जेचा कमी वापर करणारे, अधिक पोर्टेबल, अनुकूल इंटरफेस अशी भरपूर वैशिष्ट्ये या पाचव्या पिढीतील संगणकाची आहेत.