नवीन प्रश्न
भारत जागतिक वेळेच्या किती तास पुढे आहे?
भारतात सकाळचे नऊ वाजले असतील तेव्हा 82 अंश 30 पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील?
भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 116 views🌐 marathi शासनाचा प्रमुख कोण असतो?
राज्यपाल हे जरी घटनात्मकदृष्ट्या राज्याचे प्रमुख असले तरी, ज्याप्रमाणे राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख असूनही पंतप्रधान हेच देशाचे खरे कार्यकारी प्रमुख असतात, त्याचप्रमाणे राज्यातही मुख्यमंत्री हेच राज्याचे खरे कार्यकारी प्रमुख असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi राष्ट्रपतींची पात्रता :
कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे.
तो भारताचा नागरिक असावा.
वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत
तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)
व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचे संस्थापक कोण होते?
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ : प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस १५ वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती. तथापि, राजा जेम्स पहिला याने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi मुंबई शहर किती रेखावृत्तावर आहे?
मुंबई शहर जिल्हा हे भारताच्या पश्चिम किना-यावर १८° ५२' आणि १९° ०४' उत्तर अक्षांक्ष आणि ७२° ४७' आणि ७२° ५४' पूर्व रेखांशादरम्यान वसलेले आहे.
हे शहर पश्चिम आणि दक्षिणेला अरबी समुद्र आणि पूर्वेला ठाण्याची खाडी अशा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi रिझर्व बँकेची रचना
बँकेचे संचालन करणारे मध्यवर्ती संचालक मंडळ असते यामध्ये एक गव्हर्नर चार डेप्युटी गव्हर्नर आणि इतर संचालक असतात. मध्यवर्ती संचालक मंडळांतर्गत कार्यकारी संचालक आणि त्याखाली कर्मचारी वर्ग असतो. मध्यवर्ती प्रमाणे चार स्थानिक मंडळही कार्यरत आहेत. रिझर्व बँक
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi RBI चे मुख्यालय महाराष्ट्रात मुंबई येथे आहे.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi भारतात गव्हर्नर-जनरल पदाची निर्मिती रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३ कायद्यानुसार झाली. त्यावेळी बंगाल प्रांत असल्याने न्यायालयाने नियुक्त संचालक मंडळाने अर्थात, ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायालयाने गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती केली.
(सनदी कायदा) १८३३ या शीर्षकासह 'गव्हर्नर-जनरल ऑफ इंडिया' नेमला गेला.
१७७३ च्या नियमन अधिनियमाने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi १८५७ चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक) :
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi