नवीन प्रश्न

मुंबई शहराची स्थापना कधी झाली? open

१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. १९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच

पूर्ण वाचा →

मुंबई हे नाव कसे पडले? open

मुंबई शहराचे नाव येथील मातृदेवता मुंबा देवी या देवतेच्या नावावरून पडले आहे, पूर्वीचे कोळी लोक तीचे उपासक होते. मुंबई शहर जिल्हा हे भारताच्या पश्चिम किना-यावर १८° ५२' आणि १९° ०४' उत्तर अक्षांक्ष आणि ७२° ४७' आणि ७२° ५४' पूर्व रेखांशादरम्यान

पूर्ण वाचा →

नामनिर्देशित सदस्य म्हणजे काय? open

नामनिर्देशित व्यक्ती ही त्या रकमेची फक्त विश्वस्त असते. मृत ठेवीदाराच्या वतीने बँकेकडून पैसे घेण्यासाठी नामनिर्देशित व्यक्ती असतो. त्याने हे पैसे मृताच्या योग्य वारसदाराना देणे अपेक्षित असते. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव मुदत ठेवीवर छापावे कि छापू नये याचा निर्णय ठेवीदाराने घ्यायचा असतो.

पूर्ण वाचा →

सध्या भारतात विधानपरिषद किती आहेत? open

त्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम १६९ मध्ये स्पष्ट केली आहे. 28 पैकी फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. हे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश आहेत.

पूर्ण वाचा →

राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात ? open

राज्यसभेत 250 पेक्षा जास्त सदस्य नसावेत - राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे 238 सदस्य आणि राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 12 सदस्य.

पूर्ण वाचा →

राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करतात? open

राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

पूर्ण वाचा →

संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासनपद्धती यात काय फरक आहे? open

संसदीय शासन प्रणाली ही अशी आहे ज्यामध्ये विधिमंडळ आणि कार्यकारी संस्था यांच्यात सुसंवादी संबंध आहे, तर न्यायपालिका स्वतंत्रपणे कार्य करते. याच्या विरोधात, राष्ट्रपतींच्या शासन पद्धतीत, सरकारचे तीन अंग एकमेकांपासून स्वतंत्रपणे कार्य करतात.ही पद्धती संसदीय शासनपद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ

पूर्ण वाचा →