नवीन प्रश्न
या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi इंग्रजांनी जिंकलेल्या मराठी मुलखावर एल्फिन्स्टनची प्रथम दक्षिणेचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पुढे त्याचे प्रशासकीय कौशल्य पाहून त्यास १८१९ मध्ये मुंबई प्रांताचा गव्हर्नर नेमण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते. ह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi ३१,३२,१४३
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi महाराष्ट्राची लोकसंख्या 2022
अंदाजानुसार, 2022 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 124,904,071 असेल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि दिल्ली शहराच्या 11 जिल्ह्यांपैकी एक आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा संदर्भ देण्यासाठी दिल्ली आणि नवी दिल्ली हे एकमेकांच्या अदलाबदलीत वापरले जात असले तरी, या दोन भिन्न संस्था आहेत, ज्यामध्ये नवी दिल्ली दिल्लीचा एक
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi जेराल्ड ऑन्गियर (१६४० - ३० जून १६७७) हे मुंबईचे दुसरे गव्हर्नर होते. 1669 मध्ये त्यांना सुरत कारखान्याचे अध्यक्ष आणि बॉम्बेचे गव्हर्नर बनवण्यात आले, ही पदे त्यांनी 1677 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत सांभाळली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi