नवीन प्रश्न
एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास :
भारत इंग्रजी अंमलाखाली आल्यानंतर स्वातंत्र्य संपादनार्थ घडलेला इतिहास. बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा बंगालमधील प्लासी या गावाजवळ २३ जून १७५७ रोजी झालेल्या लढाईत [⟶ प्लासीची लढाई] ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पराभव केला आणि कलकत्ता शहर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi काळरेषा
December 31, 1600, स्थापना 125 भागधारक, आणि भांडवल £72,000
१६०८ सुरतेस आगमन
१६११ मछलीपट्ट्न
१६१२ सुरतेची वखार
१६१२ स्वालीच्या लढाईत पोर्तुगिजांचा पराजय -जहांगिराची मर्जी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi 1 नोव्हेंबर 1858 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरील सत्ता संपुष्टात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi कंपनीने, पेटापोली, अहमदाबाद, बर्हाणपूर, अजमीर, मच्छलीपटनम्, मद्रास इ. ठिकाणी व्यापारास सुरुवात केली. १६६८ मध्ये मुंबई बेट कंपनीला मिळताच, त्यास पूर्वेकडील व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनविण्यात आले.
ईस्ट इंडिया कंपन्या : हिंदुस्थान व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी काही यूरोपीय राष्ट्रांनी अधिकृत परवानगी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमिज्ञ्ल्त्;ााने पोर्तृगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा स्पर्धेला सुरुवात झाली. त्यातुनच इंग्रज
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi 24 ऑगस्ट 1608 ला इंग्रज भारतामध्ये सर्वप्रथम आले…ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी मध्ये मसाल्यांचे व्यापारी म्हणून भारतात आली, पूर्वी युरोपमधील एक अतिशय महत्त्वाची वस्तू कारण ती मांस टिकवण्यासाठी वापरली जात होती. त्याशिवाय, ते प्रामुख्याने रेशीम, कापूस, नील रंग, चहा आणि अफू
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 81 views🌐 marathi सियाचिन ग्लेशियर. उत्तरी काराकोरम रेंज में सियाचिन ग्लेशियर न केवल भारत में, बल्कि पूरे गैर-ध्रुवीय विश्व में सबसे ठंडे स्थानों में से एक है. यहाँ का न्यूनतम तापमान minus−60 तक रिकॉर्ड हुआ है. उसके बाद भारत में द्रास सेक्टर का
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 94 views🌐 marathi भारताची बांगलादेशशी सर्वात लांब सीमा आहे. ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, ज्यामध्ये प्रतिनिधीला सर्वाधिक मतांनी सत्ता मिळते.
कारण-
1 भारतीय संविधानाने स्वतंत्रतापूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे.
2 संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. सत्तेची कायदेमंडळ, कार्यमंडळ आणि न्यायमंडळ ही तीनही अंगं एकमेकांपासून वेगळी आणि स्वायत्त ठेवणे आणि त्यांची एकमेकांना भीती असणे, एकमेकांवर वचक असणे इथूनच लोकशाहीला सुरुवात होते. म्हणून हा लोकशाहीचा पायाच आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi