नवीन प्रश्न

भारतातील राज्य किती आहेत? locked

२०२२ मध्ये भारतात एकूण २८ राज्य आहेत. व ८ केंद्र शाशित प्रदेश आहेत.

भारतातील राज्य व राजधानी:
भारत हा विविध राज्यांनी तयार झालेला एक विस्तृत देश आहे. प्रशासनाच्या दृष्टीने एकच संपूर्ण देश चालविणे कठीण आहे. त्यामुळे भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली. जेव्हा भारताला

पूर्ण वाचा →

वैयक्तिक कायदेभंग आंदोलन किती महिने सुरू होते? locked

१९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली.
१९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली. परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी १९३४

पूर्ण वाचा →

सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूर सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? locked

महात्मा गांधीनी सन १९३० च्या एप्रिलमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. काही काळातच या चळवळीचे लोण भारतभर पसरले. सोलापूर शहर त्याला अपवाद नव्हते. ५ मे १९३० रोजी रात्री १०.३० वाजता गांधीजींच्या अटकेची बातमी सोलापुरात येऊन धडकली. या धक्कादायक बातमीने सारा

पूर्ण वाचा →

सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे काय? locked

सविनय कायदेभंगाची चळवळ : सत्ताधीश वा शासनाच्या आज्ञांचे पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिक रीत्या केलेली चळवळ. तिला सहनशीलतेतून उद्‌भवलेली प्रतिक्रिया असेही म्हणतात. या चळवळीचा मुख्य उद्देश शासनावर नैतिक दबाव आणून विशेष हक्क वा सवलती मिळविणे हा असतो.

सविनय

पूर्ण वाचा →

सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली तेव्हा ब्रिटिश व्हाइसरॉय कोण होते? locked

एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्य चळवळीचे अंतिम उद्दिष्ट काय होते ते थोडक्यात स्पष्ट करा? locked

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास :
भारत इंग्रजी अंमलाखाली आल्यानंतर स्वातंत्र्य संपादनार्थ घडलेला इतिहास. बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा बंगालमधील प्लासी या गावाजवळ २३ जून १७५७ रोजी झालेल्या लढाईत [⟶ प्लासीची लढाई] ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पराभव केला आणि कलकत्ता शहर

पूर्ण वाचा →

ईस्ट इंडिया कंपनीने कुठे वखार व किल्ला बांधला? locked

काळरेषा

December 31, 1600, स्थापना 125 भागधारक, आणि भांडवल £72,000
१६०८ सुरतेस आगमन
१६११ मछलीपट्ट्न
१६१२ सुरतेची वखार
१६१२ स्वालीच्या लढाईत पोर्तुगिजांचा पराजय -जहांगिराची मर्जी

पूर्ण वाचा →