विधानसभेचे कामकाज करण्यासाठी किमान किती सदस्यांची गरज असते?
विधानसभेचे कामकाज करण्यासाठी किमान २० सदस्यांची गरज असते.
पूर्ण वाचा →विधानसभेचे कामकाज करण्यासाठी किमान २० सदस्यांची गरज असते.
पूर्ण वाचा →भारतातील काही राज्यांमध्ये विधिमंडळ द्विसदनी असते—म्हणजेच विधान सभा आणि विधान परिषद अशा दोन सभागृहांचा समावेश असतो. दोघांमधील मुख्य फरक खाली स्पष्ट केला आहे.
🔹 विधान सभा (Vidhan Sabha)
हे खालचे सभागृह आहे.
सदस्य थेट जनतेकडून निवडून येतात.
मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ विधान सभेस जबाबदार असते.
अर्थसंकल्प
भारतात **विधानसभा (Legislative Assembly)** प्रत्येक त्या राज्यात असते **ज्याचे स्वतःचे राज्य सरकार आणि विधिमंडळ आहे**. म्हणजेच भारतातील **सर्व राज्यांमध्ये विधानसभा आहे**.
### भारतातील सर्व राज्यांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे
खालील सर्व 28 राज्यांना **विधानसभा आहे**:
1. आंध्र प्रदेश
2. अरुणाचल प्रदेश
3. आसाम
4. बिहार
5. छत्तीसगड
6. गोवा
7.
विद्यमान
प्रा.राम शंकरराव शिंदे
०७ जुलै २०२२ पासून
२०२२ मध्ये भारतात एकूण २८ राज्य आहेत. व ८ केंद्र शाशित प्रदेश आहेत.
भारतातील राज्य व राजधानी:
भारत हा विविध राज्यांनी तयार झालेला एक विस्तृत देश आहे. प्रशासनाच्या दृष्टीने एकच संपूर्ण देश चालविणे कठीण आहे. त्यामुळे भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली. जेव्हा भारताला
सदर प्रश्न थोडा चुकीचा आहे.
अतिरिक्त माहिती
महाराष्ट्रामध्ये एकूण ३६ जिल्हे आहेत.
NA
पूर्ण वाचा →१९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली.
१९३४ मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना एक वर्षाची कैदेची शिक्षा झाली. परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी १९३४
महात्मा गांधीनी सन १९३० च्या एप्रिलमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. काही काळातच या चळवळीचे लोण भारतभर पसरले. सोलापूर शहर त्याला अपवाद नव्हते. ५ मे १९३० रोजी रात्री १०.३० वाजता गांधीजींच्या अटकेची बातमी सोलापुरात येऊन धडकली. या धक्कादायक बातमीने सारा
पूर्ण वाचा →सविनय कायदेभंगाची चळवळ : सत्ताधीश वा शासनाच्या आज्ञांचे पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिक रीत्या केलेली चळवळ. तिला सहनशीलतेतून उद्भवलेली प्रतिक्रिया असेही म्हणतात. या चळवळीचा मुख्य उद्देश शासनावर नैतिक दबाव आणून विशेष हक्क वा सवलती मिळविणे हा असतो.
सविनय