नवीन प्रश्न

सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय? locked

सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय?

अर्ल नाइंटिगेलचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. तो म्हणतो, 'आपला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन आयुष्याचा आपल्याबद्दलचा दृष्टीकोन ठरवत असतो.' एखाद्या वस्तूबद्दलची आवड अथवा नावड म्हणजे दृष्टीकोन, असे शद्बकोश सांगतो. मग ती विचार करण्याची पद्धत असू शकते किंवा देहबोलीही. दृष्टीकोन हे

पूर्ण वाचा →

शताब्दी महोत्सव म्हणजे काय? locked

शताब्दी (Century - सेंचुरी) म्हणजे १०० वा वर्धापन दिन होय. याला शतक महोत्सव किंवा शंभरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

७५ वर्षाला काय म्हणतात? locked

अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव

पूर्ण वाचा →

माउंटबॅटन योजनेवर आधारित भारतीय स्वातंत्र्य कायदा कधी संमत झाला? locked

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारताची नवीन घटना

पूर्ण वाचा →

स्वतंत्र संग्राम म्हणजे काय? locked

कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशाच्या स्वाधीनता किंवा स्वायत्तता याकरिता प्रस्तुत शासनकर्त्याशी लढणे याला स्वातंत्र संग्राम म्हणतात.

स्वातंत्र्य संग्राम हा क्रांतिकारी व नव विचारी लोकांनी केलेल्या क्रांतीमुळे घडतो.
स्वातंत्रप्रिय जनतेला अनेक वर्षांपासून सूरु असलेल्या जुलमी राजवटीतुन

पूर्ण वाचा →

भारत आणि चीन युद्ध कधी झाले? locked

भारत – चीन संघर्ष : १ ऑक्टोबर १९४९ पासून चीनमध्ये (तैवान सोडून) कम्युनिस्ट राजवट सुरू झाली. १९५१ अखेर तिबेट राष्ट्र हे चीनचाच एक भाग आहे, या सबबीवरून त्याची तथाकथित साम्राज्यवादी व वसाहतवादी अंमलातून चीनने दंडेलीने मुक्तता केली. अशाप्रकारे चीनची सीमा

पूर्ण वाचा →

भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत 2022? locked

११ ऑगस्ट इ.स. २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू,

पूर्ण वाचा →

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आणि ते कधी राष्ट्रपती झाले? locked

राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व

पूर्ण वाचा →