नवीन प्रश्न
आंतरराष्ट्रीय व्यवस्था (International Order)
मॉर्टन कॅप्लन, केनेथ वॉल्ट्झ, ह्यूगो ग्रोशियस, जोसेफ फ्रँकेल यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची व्याख्या करण्यात आणि या संकल्पनेचा विस्तार करण्यात मोठे योगदान दिले. ह्यूगो ग्रोशियसने आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे ‘देशांचा समाज’ असे म्हटले आहे. जोसेफ फ्रँकेलने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे वर्णन स्वतंत्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास का महत्त्वाचा आहे?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi ‘नकारात्मक पूर्वाग्रह’ याचा आपल्या काम करण्याच्या क्षमतेवर, निर्णय घेण्याच्या ताकदीवर, परस्पर संबंध आणि आपल्या आनंदावर परिणाम होतो. आपल्या मेंदूचा दोन तृतीयांश भाग हा फक्त वाईट बातम्यांवर लक्ष केंद्रित करू लागतो, ज्यामुळे आपण चांगल्या घटनांऐवजी वाईट घटनांकडे आकर्षित होतो.
जर तुम्ही एखाद्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय?
अर्ल नाइंटिगेलचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. तो म्हणतो, 'आपला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन आयुष्याचा आपल्याबद्दलचा दृष्टीकोन ठरवत असतो.' एखाद्या वस्तूबद्दलची आवड अथवा नावड म्हणजे दृष्टीकोन, असे शद्बकोश सांगतो. मग ती विचार करण्याची पद्धत असू शकते किंवा देहबोलीही. दृष्टीकोन हे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 71 views🌐 marathi स्वातंत्र्य हे खालीलपैकी काय आहे?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi शताब्दी (Century - सेंचुरी) म्हणजे १०० वा वर्धापन दिन होय. याला शतक महोत्सव किंवा शंभरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारताची नवीन घटना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 91 views🌐 marathi 15 ऑगस्ट कधी?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशाच्या स्वाधीनता किंवा स्वायत्तता याकरिता प्रस्तुत शासनकर्त्याशी लढणे याला स्वातंत्र संग्राम म्हणतात.
स्वातंत्र्य संग्राम हा क्रांतिकारी व नव विचारी लोकांनी केलेल्या क्रांतीमुळे घडतो.
स्वातंत्रप्रिय जनतेला अनेक वर्षांपासून सूरु असलेल्या जुलमी राजवटीतुन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi