नवीन प्रश्न
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. 15 ऑगस्ट 1947 ते 15 एप्रिल 1952 असा त्यांचा पहिला कालावधी होता. 1952, 1957 आणि 1962 सालच्या मतदानात त्यांचीच नियुक्ती झाल्यामुळे नेहरू 15 ऑगस्ट 1947 पासून मरेपर्यंत (27 मे 1964 पर्यंत) पंतप्रधान राहिले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi भारतीय स्वातंत्र्यापूर्वी INC चे शेवटचे अधिवेशन जे.बी. कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली 23-24 नोव्हेंबर 1946 रोजी मेरठ येथे आयोजित करण्यात आले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi स्वातंत्र्याचा हक्क
भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली.
स्वातंत्र्याचा हक्क - कलम १९
स्वातंत्र्याचा हक्क -
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi भारतीय संस्थाने : बंगाल-बिहार-ओरिसाचे महसूल हक्क (दिवाणी) मोगल बादशाह दुसरा शाह आलम याजकडून १७६५ मध्ये रॉबर्ट क्लाइव्हने मिळविल्यानंतर ब्रिटिश ⇨ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात दृढमूल झाली. त्यानंतर कंपनीने राज्यविस्ताराचे धोरण आरंभले. त्यातून १८५८ पर्यंत जी एतद्देशीय राज्ये बचावली, त्यांना भारतीय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मुघलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षं झाली. ब्रिटिशांनी 150 वर्षं राज्य केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्रतेची आणि स्वायत्ततेची गरज; निवड,सृजन,निर्मिती, शोध घेण्याची क्षमता, आणि स्वतःला मुक्त पणे अभिव्य्क्त करणे ;पर्याय निवडण्याकरिताचा अप्रतिबंधीत असल्याचा विश्वास,आयूष्य आणि अनुभव स्वच्छंदपणे जगण्याकरिता पुरेसे स्वविश्व आणि इच्छास्वातंत्र्य,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे.
दुस-या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना जगातील देशांमधील परस्परसंवाद समान व्यासपीठावर सुधारण्यासाठी, त्यामुळे भविष्यातील युद्धे टाळण्यात आली.
युएन हे संघर्ष रोखण्यासाठी काम करून, संघर्षातील पक्षांना शांतता प्रस्थापित करण्यास मदत करून,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi महायुद्धांनंतर जगाला आकार देणाऱ्या ‘संयुक्त राष्ट्रे’ या संघटनेला 2020 मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi भारताचे सत्या एस. त्रिपाठी यांची ऑगस्ट २०१८ मध्ये साहाय्यक महासचिव (आणि संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलविषयक कार्यक्रमाच्या–UNEP–न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख) म्हणून नेमणूक झाली आहे
महासचिवांची कार्ये :
संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व सभासददेश आणि संलग्न संस्था यांच्यामधील मुख्य दुवा म्हणून काम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi