नवीन प्रश्न
दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करतात. या दिवशी 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले.
तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 216 views🌐 marathi भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 208 views🌐 marathi भारताला स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 206 views🌐 marathi १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही विशेष दिवशी तिरंगा फडकवला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 165 views🌐 marathi इसवी सन 1600 मध्ये मछलीपट्टनम ( सध्याचे आंध्रप्रदेश राज्य, जिल्हा कृष्णा ) येथे पहिली फॅक्टरी स्थापन केली गेली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 180 views🌐 marathi भारताच्या किनारपट्टीच्या भागात वसाहती स्थापन केल्या आहेत. १६०८ पर्यंत पोर्तुगीजांनी दीव, दमण, चौल, गोवा (साष्टी व बर्देशासह), होन्नवर, गंगोली, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम येथे पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 220 views🌐 marathi हिंदुस्थान व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी काही यूरोपीय राष्ट्रांनी अधिकृत परवानगी दिलेल्या व्यापारी कंपन्या. सोळाव्या शतकापासून इंग्लंड, द युनायटेड प्रॉव्हिन्सेस (नेदर्लंड्स) फ्रान्स, डेन्मार्क, स्कॉटलंड, स्पेन, ऑस्ट्रिया, स्वीडन इ. राष्ट्रांत अतिपूर्वेकडील व्यापाराविषयी स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे उपर्युक्त देशांनी सुरू केलेल्या ईस्ट
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 197 views🌐 marathi द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 202 views🌐 marathi १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 192 views🌐 marathi