प्रश्नांची यादी
छत्रपती शिवाजी महाराजांना आठ बायका आहेत हे अनेकांना माहीत नाही. त्यांची पहिली पत्नी सईबाई होती, ज्यांना निंबाळकर असेही म्हणतात. सोयराबाई, मोहिते, पुतळाबाई, पालकर, साकवरबी गायकवाड, सांगुणाबाई आणि काशीबाई जाधव ही इतर पत्नींची नावे होती. त्यांची पहिली पत्नी सईबाई हिने त्यांना संभाजी आणि तीन मुली झाल्या.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi पंतप्रधान (पेशवा) :
मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi आगामी पिढ्यांना शिवाजी महाराजांचा पराक्रम केवळ पुस्तकात वाचायला मिळण्यापेक्षा अशा गड किल्ल्यांचे संरक्षण करून तो इतिहास बघायला मिळावा, यासाठी या सर्वांचे जतन अपेक्षित आहे. शासनाने गड किल्ल्यांचे जतन करावे. त्यांची देखभाल दुरूस्ती करावी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi किल्लेदार हा किल्ल्याचा अथवा गडाचा प्रमुख होय. सकाळी व सायंकाळी गडाचे दरवाजे किल्लेदाराच्या सांगण्यावरूनच उघडले अथवा बंद केले जात असत. किल्लेदाराकडे गडाच्या सर्व दरवाजांच्या चाव्या/ किल्ल्या असत. गड शेवटपर्यंत लढवण्याची जबाबदारी किल्लेदारावर असे, आणि गड पडला असता किल्लेदारच तो शत्रूच्या हवाली करी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi प्राचीन पाश्चात्त्य व पौर्वात्य साहित्यात किल्ल्यांचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तीनच प्रकार संभवतात, ते म्हणजे भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग किंवा जंजिरा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi रेणुका माता मंदिर, साल्हेर किल्ला, नाशिक. छ. शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला (५ जानेवारी १६७१)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे 52 किल्ले होते. पुण्यात 30 डोंगरी व 2 भुईकोट असे 32 किल्ले होते. ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्यता होती त्या मार्गात जास्त किल्ले बांधले गेले. स्वराज्य अजिंक्य रहावे म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणे तयार केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi