प्रश्नांची यादी

मूळ भारतीय कोण आहेत? open

भारताचे मूळ रहिवासी कोण ह्या प्रश्नाचे सोपे आणि योग्य उत्तर म्हणजे जे लोक भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरनुसार १८८९ म्हणजेच ग्रेगोरियन १९६१ या वर्षी (गोवा भारतात विलीन झाला ते वर्ष) राहत होते ते भारताचे मूळ रहिवासी म्हणता येईल.

पूर्ण वाचा →

वैदिक काळातील सभा व समिती हे काय आहे? open

सुरुवातीच्या वैदिक काळात 'सभा' आणि 'समिती' ही दोन भिन्न सभा होती. समाजातील ज्येष्ठ मंडळी 'सभेत' भाग घेत असत तर 'समिती' ही सामान्य लोकसभेत गणली जात असे.

पूर्ण वाचा →

वैदिक वांग्मय म्हणजे काय? open

‘वेद’ वाड्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. वैदिक संस्कृतीचे संस्थापक आर्य होते. वैदिक काळ हा १५०० ई.पू. ते १६०० इ.पू मानला जातो. गोपाळ कृष्ण गोखले म्हणतात , आर्य हे उत्तर ध्रुवाकडून आलेले आहेत. तर काही विद्वान आर्य हे युरोपमधील कॅस्पियन सागर क्षेत्रात राहणारे निवासी होते . वेद हे भारतीय

पूर्ण वाचा →

३ वैदिक काळात संस्काराची संख्या किती होती? open

हिंदू धर्मात असे नेमून दिलेले १६ संस्कार आणि त्याचे महत्व आपण समजून घेऊयात. या १६ संस्कारांना वैदिक संस्कार असे देखील म्हणतात.

पूर्ण वाचा →

गाव कसे तयार झाले? open

प्राचीन काळी माणूस भटके जीवन जगत होता. शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस वस्ती करून राहू लागला. पुढे वस्तीचा विस्तार होऊन गाव तयार झाले.

पूर्ण वाचा →

आदर्श लिपी म्हणजे काय? open

देवनागरी लिपी मध्ये प्रत्येक ध्वनी (स्वर) दर्शविण्यासाठी स्वतंत्र चिन्हे आहेत, तसेच प्रत्येक वर्णाला (स्वर, व्यंजन) एकापेक्षा जास्त ध्वनी नाहीत, म्हणून ही लिपी “आदर्श लिपी” म्हणून ओळखली जाते.

पूर्ण वाचा →