विदर्भात किती तालुके आहेत?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →जुन्या काळी पाटील हा जणू गावचा राजाच असे. महाराष्ट्रात प्रदेशपरत्वे त्यास भिन्न नावे आढळतात. पूर्वीच्या कोल्हापूर−सांगली संस्थानांत त्याला 'चौधरी कामगावुंड' असेही म्हणत; तर कोकणात 'चौगुला' आणि इतरत्र पाटील म्हणतात. जातपाटील, सरपाटील, जडेपाटील असेही भेद आहेत.
पूर्ण वाचा →पायदळाच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत.
पूर्ण वाचा →जसा राज्याचा मुख्य हा राज्यपाल असतो. तसे विभाग प्रमुखाला विभागीयआयुक्त म्हणतात, जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो त्याचप्रमाणे प्रांताचा प्रमुख उपविभागीय अधिकारी तर तालुक्याच्या प्रमुखास 'तहसिलदार' म्हणतात.
पूर्ण वाचा →तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-तहसीलदार) हा प्रमुख असतो.
पूर्ण वाचा →नगर पंचायत
नगर पंचायत नगर पंचायत अनेक कार्ये करते- ती गावांच्या कल्याणासाठी स्वच्छता कार्यक्रम पुरवते, शहरी भागात शाळा पुरवते, प्रौढ साक्षरतेसाठी कार्यक्रम आयोजित करते आणि ग्रंथालये पुरवते, शहरी भागातील प्रत्येक रहिवाशांना पाणीपुरवठा करते.
नगर परिषद
10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते. नगरपरिषदेचे अ,ब,क असे तीन वर्ग
नगरसेवेकातून एकाची नगराध्यक्ष व एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली जाते. नगरपरिषदेचा कालावधी 5 वर्षाचा असतो म्हणजेच दर पाच वर्षानी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात. नगराध्यक्षाचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
पूर्ण वाचा →1) घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा यातून त्यांना मिळणारा कर. 2) गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा त्यांना मिळतो. 3) विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासन ग्रामपंचायतीला अनुदान देते. 4) वरील सर्व
पूर्ण वाचा →
नगराध्यक्ष हा पालिकेचा राजकीय प्रमुख असतो.
जिल्हाधिकारी हा नगरपालिकेचा अध्यक्ष असे.
पूर्ण वाचा →