प्रश्नांची यादी

औरंगाबाद विभागात एकूण किती जिल्हे आहेत? open

जिल्हे 7- औरंगाबाद , बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नान्देड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, परभणी जिल्हा

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात एकूण महसूल जिल्हे किती आहेत? open

महाराष्ट्रात 35 जिल्हे आहेत, जे सहा महसूल विभागांमध्ये विभागलेले आहेत, म्हणजे औरंगाबाद, अमरावती, कोकण, पुणे, नाशिक आणि नागपूर, प्रशासकीय हेतूंसाठी. महाराष्ट्रात भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भावनांवर आधारित पाच मध्य प्रदेश आहेत.

पूर्ण वाचा →

मध्य महाराष्ट्रातील जिल्हे किती व कोणते? open

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र.

पूर्ण वाचा →

विदर्भातील जिल्हे किती व कोणते? open

विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे दोन उपविभाग आहेत - (नागपूर आणि अमरावती). विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत.

पूर्ण वाचा →

वैदिक संस्कृती म्हणजे काय उत्तर? open

'वेद' वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत.

पूर्ण वाचा →

वेद काळात ग्राम वसाहतीच्या प्रमुखास काय म्हणत असे? open

गावाच्या प्रमुखाला 'ग्रामणी' असे म्हटले जाई. आर्यांची कुटुंबव्यवस्था पितृसत्ताक होती. जेष्ठ पुरुष कुटुंबप्रमुख असे. त्यास 'गृहपती' असे म्हटले जाई.

पूर्ण वाचा →

वैदिक काळामध्ये गावाच्या प्रमुखाला काय संबोधले जात होते? open

वैदिक काळात गावाचा कारभार ग्रामसभेमार्फत चालवला जात असे . वेद काळामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख समिती या नावाने सापडतो . गावच्या प्रमुखाला ग्रामिणी म्हणून संबोधले जात असे .

पूर्ण वाचा →

शंभर वर्षापूर्वीचे गाव कसे होते? open

१. महाराष्ट्र हा प्रदेश खरोखरच महाराष्ट्र आहे. जितकी विविधता महाराष्ट्रात दिसूनही तितकी अन्य राज्यात दिसून येत नाही.

२. महाराष्ट्रात मुंबई, कोंकण , देश , दखन . मराठवाडा, खान्देश , वऱ्हाड, विदर्भ आणि चंद्रपूर गडचिरोली आणि मेळघाट सारखे बरेच प्रदेश येतात.

३. महाराष्ट्रातील देशातून घाटमाथा ओलांडला कि तळकोकण ह्यामध्ये बरीच तफावत आढळून येते.

४.

पूर्ण वाचा →