बुद्धी गुणांक का चे सूत्र कोणी सांगितले?
बुद्धिगुणांकाचे सूत्र स्टर्न यांनी सांगितले.
बुद्धिगुणांकाचे सूत्र स्टर्न यांनी सांगितले.
विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१)⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८)
जेव्हा माणूस उघड्या डोळ्याने स्वतःचे निर्णय स्वतः अगदी सक्षम पणे घेण्यास तयार असतो, खरे खोटे पडताळून पहातो, आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांचा विचार करायला लागतो व त्या पासून स्वतः ला व परिवाराला कसे अलिप्त ठेवता येईल याचे गणित सोडवतो तेव्हा तो व्यक्ती मानसिक रीत्या वयाने मोठा झालेला असतो मग भले ही त्याचे
पूर्ण वाचा →बुद्धीमत्ता व्याख्या:
[:en:Alfred Binet|आल्फ्रेड बिनेट] (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय
[:en:Cyril Burt|सिरील बर्ट] (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय .
[:en:Lewis
फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने यांनी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ सायमन यांच्या मदतीने १९०५ मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित केली. म्हणून आल्फ्रेड बीने यांना 'बुद्धिमापन चाचण्यांचे जनक' म्हणतात. या चाचणीची १९०८ मध्ये व त्यानंतर १९११ मध्ये सुधारित आवृत्ती काढण्यात आली.
स्टॅनफोर्ड विदयापीठातील लेविस टर्मनने १९१६ मध्ये बीनेच्या चाचणीची सुधारित आवृत्ती काढली. ही चाचणी
स्वतःच्या भावना जाणणे, स्वतःची अभिरुची, मर्यादा, बलस्थाने यांची जाणीव असणे, आपले निर्णय घेण्यासाठी भावनांमधील प्राधान्यतेचा वापर करणे, स्वतःच्या क्षमतांचे वास्तव व यथायोग्य मूल्यमापन करणे, ठाम आत्मविश्वास असणे इत्यादी आत्मप्रचिती या घटकात येतात. या घटकामध्ये भावनांची जाणीव किंवा ओळख, अचूक आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वास हे तीन उपघटकही येतात.
निकोप व निरोगी जीवनासाठीचा
स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.
मानवी मेंदू व भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो आणि भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो.
सर्वप्रथम चार्ल्स रॉबर्ट डार्विन या विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेबाबत आपले विचार मांडले
संगोपनकर्त्यांयनी लहान मुलांना सतत नवनवीन वस्तू पहायला, ऐकायला, खेळायला व हाताळायला देवून त्यांरना वेगाने शिकण्यास व समजून घेण्यारस मदत करावी. लहान मुलांना फार काळ एकटे सोडू नये. अशाने त्यांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. मुलींना मुलांइतकेच जेवण लागते व मुलांइतकीच त्यांनादेखील प्रेमाची, वात्सल्याची गरज असते.
पालक व संगोपनकर्त्यांस सल्ला:
पहिल्या व पाचव्या या वाढदिवसांमधील चार वर्षांचा काळ मानसिक व शारीरिक वाढीचा महत्त्वाचा भाग असतो. प्रस्तुत नोंदीत बालसंगोपनाचा विचार (१) पहिले वर्ष आणि (२) एक ते पाच वर्षे, अशा दोन विभागांत केला आहे. पहिले वर्ष : पहिल्या बारा महिन्यांत मूल नव्या परिसराशी जमवून घेत असते. या काळात शरीर व मेंदू
पूर्ण वाचा →भावनिक विकास
आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर भावना ओळखणे, शब्दरूप देणे, भावनांचे नियमन करता येण्याची क्षमता व इतरांच्या भावनांविषयी सहवेदन, तदनुभूती असणे, याची क्षमता म्हणजे भावनिक विकास होय. भावनिक विकासाचे वाढीनुसार वेगवेगळे टप्पे असले, तरी ते शारीरिक, भाषिक विकासाएवढे स्वाभाविक नसतात.