नवीन प्रश्न
निवासी सांडपाणी, शेतजमिनीतून होणारे पाण्याचे निर्गमन, औद्योगिक संकुलांतून रसायनांचे व दूषित पदार्थांचे उत्सर्जन यामुळे सागरी प्रदूषण होते. किनारी प्रदूषकांचे सर्वांत जास्त प्रमाण हे मुंबईसारख्या नागरी वस्त्यांच्या जवळून वाहणाऱ्या नदीमुखातून म्हणजे खाड्यांतून होते आहे.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi हवा प्रदूषणामुळे प्राणीमात्रांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. श्वसनांचे आजार जडतात. माणसांना दमा, कॅन्सर, बेशुद्ध पडणे, घसा खवखवणे, डोळ्यांतून पाणी येणे इ. विकार होतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi शेकडो समुद्री प्रजातींचे अंतर्ग्रहण, गुदमरणे आणि अडकणे हे प्लास्टिकच्या कचऱ्याचे सर्वात दृश्यमान परिणाम आहेत. समुद्री पक्षी, व्हेल, मासे आणि कासव यांसारखे सागरी वन्यजीव प्लॅस्टिकचा कचरा भक्ष्य म्हणून करतात; पोट प्लॅस्टिकने भरल्यामुळे बहुतेक उपासमारीने मरतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi ही सगळी प्रदूषके किनारी प्रदेशात दूरवर पसरल्यामुळे जवळपासची वेळणेश्वर, कुणकेश्वर, रेडी यासारखी अनेक खेडीही प्रदूषित होऊ लागली आहेत. अशा दूषित पाण्यात मासेमारी करणे, पोहणे शक्य होत नाही. जलजीवावर मोठे दुष्परिणाम होतात, रोगराई पसरते. जिथे पाणी साचून राहते अशा भागात प्राणवायू
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi राजा भीमदेवने इ. स. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई चा शोध लावला व त्याने आपल्या राज्याची स्थापना केली. महिकावती (सध्याच्या माहीम) येथे त्याची राजधानी स्थापित केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi त्या काळात महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या चार वेगवेगळ्या शक्ती होत्या; दिल्लीचा मोगल सम्राट, विजापूरचा सुलतान आदिलशाह, गोव्याचा पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi शिवाजी महाराज हे सहिष्णू राज्यकर्ते होते. त्यांनी आपल्या सैनिकांना मोहिमेदरम्यान मशिदींसारख्या प्रार्थनास्थळांना इजा न करण्याच्या सूचना दिल्या . शिवाय, त्याच्या दरबारात इस्लामिक धर्माच्या अनेक लोकांना महत्त्वाची पदे दिली गेली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi ज्यांनी 1674 मध्ये पश्चिम भारता मध्ये मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मोगल साम्राज्याचा राजा औरंगजेब याच्याशी युद्ध करावे लागले. फक्त एतकच नाहीतर विजापूरचा आदिलशहा आणि इंग्रज यांच्याशी देखील युद्ध करावे लागले. 1674 मध्ये महाराजांवर रायगड येथे राज्याभिषेक झाला आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi हे समुद्रकिनारे, मंदिर शहरे आणि ऐतिहासिक राजधानींसाठी प्रसिद्ध आहे. वन्यजीव अभयारण्ये, हिल रिसॉर्ट्स आणि नैसर्गिक भव्यता ही गुजरातची देणगी आहे. शिल्पकला, हस्तकला, कला, उत्सव यामुळेही राज्य समृद्ध होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi