नवीन प्रश्न

नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकात्मिक बीड कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल? open

सध्या बीएडसाठी आवश्यक अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे तर आयटीईपी अभ्यासक्रमात चार वर्षांत बीएड अभ्यासक्रम पूर्ण होऊन एक वर्ष वाचते. चार वर्षांच्या आयटीईपीची सुरुवात शैक्षणिक सत्र 2022-23 पासून होईल. त्यासाठीचे प्रवेश नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट द्वारे केले

पूर्ण वाचा →

२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून का साजरा केला जातो? open

२६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले.

पूर्ण वाचा →

चिपळूणकर आणि भावे यांनी खाजगी शाळा कुठे सुरू केल्या होत्या? open

१ जून १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या या सहकार्याने पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.

पूर्ण वाचा →

किती साली शिक्षण हक्क कायदा संमत करण्यात आला? open

1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.

पूर्ण वाचा →

2009 चा शिक्षण अधिकार कायदा कधी पासून लागू झाला आहे? open

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) हा भारताच्या संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला एक कायदा आहे.

पूर्ण वाचा →

राष्ट्रपती लोकसभेत किती प्रतिनिधींची नेमणूक करू शकतात? open

लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त ५५२ आहे. आपल्या देशातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू

पूर्ण वाचा →

लोकसभा सभापती निवड कोण करते? open

भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो.

पूर्ण वाचा →

दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतो? open

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला उपराज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

पूर्ण वाचा →

राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करते? open

राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि शपथ घेतात, ज्यांची मंत्री परिषद एकत्रितपणे विधानसभेला जबाबदार असते.

पूर्ण वाचा →