नवीन प्रश्न

वर्षातून किमान किती ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे? open

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ७ व सभा नियम १९५९ प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्याव्या लागतात.
ग्रामसभांच्या संदर्भात बैठक नियम १९५९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे.
मात्र कलम ७ (१) मधील तरतुदीनुसार दोन ग्रामसभांमधील अंतर ४ महिन्यांपेक्षा अधिक

पूर्ण वाचा →

निर्णायक मताचा अधिकार केवळ कोण वापरू शकतो? open

निर्णायक मत सामान्यत: परिषद, विधान मंडळ, समिती इत्यादींच्या पीठासीन अधिकाऱ्याद्वारे दिले जाते आणि केवळ गतिरोध तोडण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

पूर्ण वाचा →

भारताच्या कार्यकारी मंडळाचा वास्तव प्रमुख कोण? open

राष्ट्रपती हे देशाच्या कार्यकारी मंडळाचे नाममात्र प्रमुख असतात, त्यांना पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावे लागते. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक व भारतीय सशस्त्र दलांचे सरसेनापती (कमांडर-इन-चीफ) असतात. नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.

पूर्ण वाचा →

चळवळ म्हणजे काय? open

एखाद्या प्रश्नाच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात;तेव्हा तिला " चळवळ " असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

संस्था नोंदणी कुठे केली जाते? open

सध्या संस्था नोंदणी करण्यासाठी संस्था अधिनियम १८६० नुसार संस्था नोंदणी करणे बंधनकारक आहे. पूर्वी धर्मादाय आयुक्तालयात संस्था नोंदणीसाठी अर्ज दिले जात होते. मात्र, संबंधित विश्वस्तांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी थांबावे लागत होते. परंतु या नवीन बदलामुळे वेळेची

पूर्ण वाचा →

सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष कधी संपते? open

आर्थिक वर्ष ”, कोणत्याही कंपनी किंवा संस्था कॉर्पोरेटच्या संबंधात, याचा अर्थ दरवर्षी 31 मार्च रोजी संपणारा कालावधी, आणि जिथे तो वर्षाच्या 1 जानेवारी रोजी किंवा नंतर समाविष्ट केला गेला आहे, तो कालावधी पुढील वर्षाच्या मार्चच्या 31 व्या दिवशी, ज्याच्या संदर्भात

पूर्ण वाचा →