नवीन प्रश्न

भारत पाकिस्तान पहिले युद्ध कधी झाले? open

भारत-पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्रांमध्ये १९४७ मध्ये पहिले भारत-पाक युद्ध सुरू झाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा मुद्दा म्हणजे जम्मू आणि काश्मीर हे पूर्वीचे राज्य कोणत्याही प्रकारे जोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता.

पूर्ण वाचा →

भारताची फाळणी का झाली? open

प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. जुलै १८, १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात भारतातील ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली.

पूर्ण वाचा →

भारत पाकिस्तान मध्ये पहिले युद्ध किती सालीझाला? open

भारत-पाकिस्तान पहिले युद्ध किंवा पहिले काश्मीर युद्ध हे इ. स. १९४७-४८मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले युद्ध होते

पूर्ण वाचा →