भारत स्वतंत्र कधी झाला होता?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले.
पूर्ण वाचा →१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले.
पूर्ण वाचा →एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे.
पूर्ण वाचा →एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे.
पूर्ण वाचा →सुवर्ण महोत्सव ( गोल्डन जुबली) म्हणजे ५० वा वर्धापन दिन होय. याला सुवर्ण जयंती किंवा पन्नासवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला
पूर्ण वाचा →शासकीय दृष्ट्या नेदर्लंड्स ११ प्रांतांत विभागला आहे. राजधानी ॲम्स्टरडॅम आहे, परंतु शासनकेंद्र मात्र हेग येथे आहे. देशाची भाषा डच असून लोकांनाही डच म्हणतात.
पूर्ण वाचा →अमृत हे देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून निर्माण झालेले शेवटचे रत्न आहे. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठीच समुद्र मंथन केले होते अशी पुराणांमध्ये नोंद आहे. अमृत हे असे पेय आहे की जे प्यायलानंतर अमरत्व प्राप्त होते.
पूर्ण वाचा →साहित्यसमीक्षा शास्त्र
स्थूलमानाने साहित्यसमीक्षा ज्याच्या आधारे केली जाते ते शास्त्र म्हणजे साहित्यशास्त्र असे म्हणता येईल; पण ते गणित, भौतिकी, रसायनविज्ञान यांसारखे नियम-पोटनियमांच्या भाषेत बोलणारे काटेकोर शास्त्र नव्हे.
'मराठी कथेतर साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावर भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली धर्मकीर्ती सुमंत (मराठी नाटक आणि मार्क्सवाद), यशपाल भिंगे (मराठी चरित्रे, आत्मचरित्रे आणि मार्क्सवाद) या विषयावर शोधनिबंध वाचतील.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
पूर्ण वाचा →