काल मार्क्स चार जन्म कुठे झाला?
कार्ल मार्क्स यांचा जन्म जर्मनीतील ट्रायर या गावी झाला.
पूर्ण वाचा →कार्ल मार्क्स यांचा जन्म जर्मनीतील ट्रायर या गावी झाला.
पूर्ण वाचा →रविवारी 'मराठी कथेतर साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावर भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली धर्मकीर्ती सुमंत (मराठी नाटक आणि मार्क्सवाद), यशपाल भिंगे (मराठी चरित्रे, आत्मचरित्रे आणि मार्क्सवाद) या विषयावर शोधनिबंध वाचतील
पूर्ण वाचा →मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वीसुद्धा समाजसत्तावाद प्रचलित होऊ लागला होता.
पूर्ण वाचा →जगात किती देश आहेत 2022?
जगात एकूण 7 खंड आहेत, ज्यात 245 पेक्षा जास्त देश आहेत परंतु सध्या जगात 195 देश आहेत, त्यापैकी 193 देश संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत, तर तैवान, पॅलेस्टाईन आणि होली
भारताची भू सीमा किती देशांना भिडलेली आहे?
भारताची भूसीमा : १५,२०० कि.मी.
भारताची भूसीमा पुढील सात राष्ट्रांना भिडलेली आहे :
१) बांग्ला देश (सर्वाधिक)
२) चीन
३) पाकिस्तान
४) नेपाळ
५) म्यानमार
६) भूतान
७) अफगाणिस्तान (सर्वात कमी)
भारतातील एकूण १७ राज्यांची सीमा शेजारील ७
भारताच्या पश्चिमेकडील देशाचे नाव काय?
भारत हा दक्षिण आशियातील एक देश आहे जो संपूर्ण उत्तर गोलार्धात पूर्णपणे आहे. तो पश्चिमेस पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि भूतानकडून ईशान्य दिशेस भूभागांच्या सीमांसह आहे; आणि पूर्वेकडे म्यानमार आणि बांगलादेश. हिंद महासागरातील मालदीव आणि श्रीलंका
भारताला किती देशाच्या सागरी सीमा लागल्या आहेत?
जागतिक क्षेत्रफळाच्या २.४२% क्षेत्र भारताने व्यापले आहे. भारताच्या भू-सीमा ७ देशांशी संलग्न आहे. भारताच्या सागरी सीमा ६ देशांशी संलग्न आहे.
एकूण ७ देशांशी लागून असणाऱ्या भारतातील १७ राज्यांच्या सीमा :
१. बांगला देश (२७%) -
शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय?
शिवपूर्वकालीन भारत म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वी भारताची स्थिती काय होती, त्यापूर्वी शिवपूर्वकालीन भारत त्या संदर्भात आहे. शिवाजी महाराजांपूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या राजवंशांचा उपयोग शिवपूर्व भारताच्या संदर्भात केला जातो.
" ज्याला आपण भारत म्हणतो त्या देशाचे नाव 'भारतवर्ष', 'आर्यवर्त' अशी नावे रूढ आहेत"
आपली एक फार मोठी चुकीची समजूत आहे कि आपली इतिहासाची पुस्तके म्हणजे काही तरी भाकड साहित्य आहे. आपली १८ पुराणे आहेत हे इतिहासाचेच ग्रंथ आहेत. इंग्रजांच्या पाश्चात्यांच्या
इंग्रज भारत सोडून कधी गेले?
इंग्रज भारतातून १९४७ साली निघून गेले,
इंग्रज भारत सोडून गेल्यावर काही इंग्रज भारतात राहिले. ह्यांना "अँग्लो इंडियन" म्हणून ओळखले जाते. ह्यांची संस्कृती इंग्रज आणि भारतीय संस्कृतीचा मिश्रण आहे. ह्यांची मातृभाषा इंग्रजी आहे आणि बरेचच्यांनी सामान्य भारतीय