नवीन प्रश्न

मार्क्सवाद व मराठी साहित्य या ग्रंथाचे कर्ते कोण? open

'मराठी कथेतर साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावर भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली धर्मकीर्ती सुमंत (मराठी नाटक आणि मार्क्सवाद), यशपाल भिंगे (मराठी चरित्रे, आत्मचरित्रे आणि मार्क्सवाद) या विषयावर शोधनिबंध वाचतील.

पूर्ण वाचा →

सविस्तर उत्तरे लिहा मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? open

कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.

पूर्ण वाचा →

मार्क्सवाद व मराठी साहित्य या ग्रंथाचे कर्ते कोण होते? open

रविवारी 'मराठी कथेतर साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावर भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली धर्मकीर्ती सुमंत (मराठी नाटक आणि मार्क्सवाद), यशपाल भिंगे (मराठी चरित्रे, आत्मचरित्रे आणि मार्क्सवाद) या विषयावर शोधनिबंध वाचतील

पूर्ण वाचा →

मार्क वाद म्हणजे काय? open

मार्क्सवाद म्हणजे प्रख्यात क्रांतीवादी तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स (१८१८–१८८३) याने आणि त्याचा मित्र व अखेरपर्यंतचा सहकारी फ्रीड्रिख एंगेल्स याने प्रतिपादन केलेले विचार व तत्त्वप्रणाली. मार्क्सवाद हा शास्रीय समाजसत्तावादाचा मूलाधार आहे. मार्क्सच्या पूर्वीसुद्धा समाजसत्तावाद प्रचलित होऊ लागला होता.

पूर्ण वाचा →

जगात किती देश आहेत? locked

जगात किती देश आहेत 2022?

जगात एकूण 7 खंड आहेत, ज्यात 245 पेक्षा जास्त देश आहेत परंतु सध्या जगात 195 देश आहेत, त्यापैकी 193 देश संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत, तर तैवान, पॅलेस्टाईन आणि होली

पूर्ण वाचा →

भारताची भू सीमा किती देशांना भिडलेली आहे? locked

भारताची भू सीमा किती देशांना भिडलेली आहे?
भारताची भूसीमा : १५,२०० कि.मी. 
भारताची भूसीमा पुढील सात राष्ट्रांना भिडलेली आहे :

१) बांग्ला देश (सर्वाधिक) 
२) चीन 
३) पाकिस्तान 
४) नेपाळ 
५) म्यानमार 
६) भूतान 
७) अफगाणिस्तान (सर्वात कमी) 


भारतातील एकूण १७ राज्यांची सीमा शेजारील ७

पूर्ण वाचा →

भारताच्या पश्चिमेकडील देशाचे नाव काय? locked

भारताच्या पश्चिमेकडील देशाचे नाव काय?
भारत हा दक्षिण आशियातील एक देश आहे जो संपूर्ण उत्तर गोलार्धात पूर्णपणे आहे. तो पश्चिमेस पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि भूतानकडून ईशान्य दिशेस भूभागांच्या सीमांसह आहे; आणि पूर्वेकडे म्यानमार आणि बांगलादेश. हिंद महासागरातील मालदीव आणि श्रीलंका

पूर्ण वाचा →

भारताला किती देशाच्या सागरी सीमा लागल्या आहेत? locked

भारताला किती देशाच्या सागरी सीमा लागल्या आहेत?

जागतिक क्षेत्रफळाच्या २.४२% क्षेत्र भारताने व्यापले आहे. भारताच्या भू-सीमा ७ देशांशी संलग्न आहे. भारताच्या सागरी सीमा ६ देशांशी संलग्न आहे.

एकूण ७ देशांशी लागून असणाऱ्या भारतातील १७ राज्यांच्या सीमा :


१. बांगला देश (२७%) -

पूर्ण वाचा →