नवीन प्रश्न
या धोरणामुळे अस्तित्वात आलेली ५९९ संस्थाने स्वातंत्र्यपूर्व भारतात होती (१९४७). यात भूतान, सिक्कीम आणि गिलगिट एजन्सीच्या कक्षेतील काही प्रदेश समाविष्ट नव्हता पण संस्थानांचा दर्जा असलेले कोल्हापूर संस्थानातील नऊ आणि पंजाबातील सात छोटे मांडलिक अंतर्भूत होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो. प्रजासत्ताकामधील राष्ट्रप्रमुख, विविध पदाधिकारी व प्रशासक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नेमले जातात. थोडक्यात ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख एखादा राजा, सम्राट, सुलतान नाही तो देश प्रजासत्ताक स्वरूपाचा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi आज, देश आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. २६ जानेवारी रोजी, भारतातील अभिमानी लोक प्रजासत्ताक दिन मोठ्या शैलीत आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतात. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi भारतात ऑगस्ट महिन्यात येणारा प्रथम रविवार या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. जगभरात आनंद आणि एकतेचा संदेश देण्यासाठी एक उपाय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेच्या दिवशी, लोक त्यांच्या मित्रांना भेटून, पार्टी करून फ्रेंडशिप डे साजरा करतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त झाला. त्यामुळे यादिवशी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. तर २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. कारण २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आणले गेले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन.
स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 10 views🌐 marathi दंडीच्या मते गद्य, पद्य आणि मिश्र असे काव्याचे तीन विभाग आहेत, तर आख्यायिका आणि कथा असे महाकाव्याचे दोन प्रकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi त्यानंतर क्रियावैचित्र्यवक्रतेचे पाच प्रकार कुंतकाने स्पष्ट केले आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi