नवीन प्रश्न

केंद्रीय भात संशोधन केंद्र कुठे आहे? open

कर्जत, जि. रायगड हे महाराष्ट्राचे १४ भात संशोधन केंद्राचे प्रमुख केंद्र असून याठिकाणी भारत सरकारने जून १९९१ मध्ये संकरित भात वाण निर्मितीसाठी कर्जत केंद्राची निवड करुन तेथे हा प्रकल्प सुरु झाला तर भारतात एकूण १२ संशोधन केंद्रावर हा प्रकल्प चालू

पूर्ण वाचा →

भारतातील कृषी क्षेत्रातील संशोधन कधी सुरू झाले? open

भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना 1929 मध्ये कृषी संशोधनाच्या क्षेत्रातील राष्ट्रीय समन्वय एजन्सीसाठी रॉयल कमिशन ऑन अॅग्रिकल्चरच्या शिफारशीनंतर सोसायटी म्हणून करण्यात आली.

पूर्ण वाचा →

सूक्ष्म सिंचन किती प्रभावी आहे? open

तुषार किंवा फवारा सिंचन पद्धती जवळ जवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते. फवारा सिंचनामुळे पाण्याची जवळ जवळ २५ ते ३५ टक्के बचत होते. सर्व ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे पाणी देता येते. पाण्याचा प्रवाह कमी असताना सुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता

पूर्ण वाचा →

सिंचनाच्या पद्धती किती व कोणत्या? open

म्हणूनच पाण्याची बचत करण्यासाठी सिंचनाच्या नवीन, आधुनिक पद्धतींचा वापर होऊ लागला. या पद्धती आहेत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.

पूर्ण वाचा →