मुंबई पोलीस आयुक्त कोण आहे?
देवेन भारती मुंबईचे नवे विशेष पोलीस आयुक्त, पदभार स्वीकारला
पूर्ण वाचा →देवेन भारती मुंबईचे नवे विशेष पोलीस आयुक्त, पदभार स्वीकारला
पूर्ण वाचा →''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.
पूर्ण वाचा →ठाणे किंवा पोलीस स्टेशन हे एक असे कार्यालय आहे, जिथे पोलीस विभागांचे महत्त्वाचं केंद्र असते. पोलीस ठाण्याची स्थापना प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्षेत्रानुसार केली जाते. पोलीस चौकी. संज्ञा जिल्ह्याच्या पोलिस दलाचे कार्यालय किंवा मुख्यालय .
पूर्ण वाचा →श्री. चिरंजीव प्रसाद (भा. पो. से.)
पूर्ण वाचा →5 सन 1861 (इंडियन पोलिस ऍक्ट व्ही-18 ऑफ 1861) मध्ये रूपांतर होऊन सुसंघटित अशा पोलिस दलाची निर्मिती झाली. विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे आजही तोच कायदा पोलिस खात्याला लागू आहे किंवा पोलिस खात्याच्या मानगुटीवर बसला आहे.
पूर्ण वाचा →रत्नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.
पूर्ण वाचा →औरंगाबाद जिल्ह्यात २०११च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येची ३७,०१,२८२ लोकसंख्या आणि मुख्यतः मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषा बोलली जाते.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.
पूर्ण वाचा →
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर ३५८ तालुके आहेत.
मुघल काळात या शहराला 'गुलशनाबाद' हे नाव देण्यात आले. १७५१ मध्ये पेशव्यांनी ताबा घेतला तेव्हा पूर्वीची जागा बदलण्यात आली. त्यांच्या शेवटच्या वर्षांत, पेशवे राघोबदादा आणि आनंदीबाई नाशिकमध्ये राहत होते. नाशिक हे १८१८ पर्यंत दोन राजवाडे, भव्य वास्तू, सुंदर बागा आणि
पूर्ण वाचा →