महाराष्ट्रात जिल्हे आणि तालुके किती?
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.
पूर्ण वाचा →
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर ३५८ तालुके आहेत.
मुघल काळात या शहराला 'गुलशनाबाद' हे नाव देण्यात आले. १७५१ मध्ये पेशव्यांनी ताबा घेतला तेव्हा पूर्वीची जागा बदलण्यात आली. त्यांच्या शेवटच्या वर्षांत, पेशवे राघोबदादा आणि आनंदीबाई नाशिकमध्ये राहत होते. नाशिक हे १८१८ पर्यंत दोन राजवाडे, भव्य वास्तू, सुंदर बागा आणि
पूर्ण वाचा →देवळा तालुक्यात 50 गावे व 0 शहरे आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →जिल्हयातील एकूण १,९३१ खेडी १५ तालुक्यातील सामुहिक विकास गटात सामावलेली आहे.
पूर्ण वाचा →भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →भाषा वेगवेगळ्या बाबतीत एकमेकांपासून भिन्न असतात, उदा., त्यांची वाक्य रचना (वाक्यरचना), शब्द रचना (मोर्फोलॉजी), ध्वनी रचना (ध्वनीशास्त्र) आणि शब्दसंग्रह (कोश) .
पूर्ण वाचा →भारताची राजभाषा हिंदी असून महाराष्ट्राची मराठी आहे आणि भारतामध्ये 22 भाषा ला राष्ट्र भाषा म्हणून मान्यता आहे या भाषांचा उल्लेख सविधनातील अनुच्छेद आठ मध्ये केलेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये 19559 बोली भाषा बोलली जाते.
पूर्ण वाचा →