व्याकरण शब्दाला काय म्हणतात?
व्याकरणाचा भाग दर्शवतात ज्याचा थेट शब्दकोषाशी विरोधाभास केला जाऊ शकतो .
पूर्ण वाचा →व्याकरणाचा भाग दर्शवतात ज्याचा थेट शब्दकोषाशी विरोधाभास केला जाऊ शकतो .
पूर्ण वाचा →श्रवण, भाषण, वाचन, लेखन व संभाषण ही भाषिक कौशल्ये मानली जातात. या भाषिक कौशल्यांचा विकास साधून व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत राहते. श्रवण हे पहिले महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. हे पायाभूत कौशल्य आकलनाशी संबंधित आहे.
पूर्ण वाचा →कोणत्याही भाषेची प्रमाण बोली, ही ती बोली असते जीला प्रथम राजाश्रय आणि म्हणूनच नंतर समाजमान्यता मिळालेली असते.
सबब, प्रथम राजाश्रय आणि नंतर मिळालेली समाजमान्यता वगळता, प्रमाण आणि इतर बोलींत काहीही उच्चत्व वा गौणत्व नाही.
भाषेच्या अनेक बोली असतात. त्या ज्याप्रमाणे भौगोलिक स्थानानुसारे
भाषा : मानवी विकासाच्या इतिहासात भाषेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. आज आपण मानव व मानवेतर प्राणी असा फरक करतो, निसर्ग आणि मानव असाही फरक करतो. मानव हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे निसर्गापुढे इतर प्राण्यांना नमून वागावे लागते, तसे
पूर्ण वाचा →भाषेची वैशिष्ट्ये
भाषा ही भाषिक चिन्हांची एक प्रणाली आहे, जी विविध समुदायांद्वारे त्यांच्या सदस्यांमध्ये संवाद साधण्यासाठी वापरली जाते. ही चिन्हे कार्यात्मक विरोधांच्या गटाचा भाग आहेत जी जोरदार स्थिर असतात आणि ध्वनी भौतिकतेच्या खाली असतात.
भाषा आणि वाणी काही घटक एकमेकांना धरून ठेवतात.
भाषेची प्रमुख कार्ये: भाषा हे व्यक्तीच्या गरजा, इच्छा, तक्रारी, मते, अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे एक साधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावना प्रगट करू शकते. तसेच भाषा हे माहिती आणि कोशल्ये शिकण्याचे एक साधन आहे. भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात,
पूर्ण वाचा →१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याखेरीज विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →१ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४'
पूर्ण वाचा →रत्येक भाषा आपल्या उपभाषा अथवा बोलीभाषांसहित प्रमाणभाषाच असते. "प्रमाण" ती भाषा बोलणारे निर्माण करतात, कोणा एकाच बोलीभाषेचे व्याकरण लिहून तिलाच प्रमाणभाषा मानत इतरांवर थोपवणारे भाषेचे अतोनात नुकसान करत असतात. प्रमाण भाषांना चिरकालीत्व असते.
पूर्ण वाचा →संस्कृत, लॅटिन या प्राचीन भाषा मूळ भाषा आहेत. या भाषांतून अनेक भाषा निर्माण झाल्या. भारतात संस्कृत या मूळ भाषेपासून हिंदी, मराठी यांसारख्या भाषा निर्माण झाल्या. अशा प्राचीन मूळ भाषांना अभिजात भाषा असे म्हणतात.
ज्या भाषा प्राचीन काळात प्रचलित होत्या पण आधुनिक