नवीन प्रश्न
महाराष्ट्र शासनात उपजिल्हाधिकारी हे राज्यसेवेतील महत्वाचे आणि मोठे पद आहे. उपजिल्हाधिकारी हा एक संवर्ग म्हणजे cadre असून या संवर्गातील अधिकारी यांना वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर पदस्थापना दिली जाते. या जबाबदाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात असू शकतात. उपजिल्हाधिकारी संवर्ग हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 936 views🌐 marathi लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय. सुशासनाची संकल्पना भ्रष्टाचाराला संस्थात्मक बंधने आणि कामकाजाच्या बाजार अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार परिभाषित केली गेली आहे. लोकशाहीची बांधिलकी, कार्यक्षम आणि खुले प्रशासन, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील स्पर्धा तसेच बाजारपेठांसह एक वैध
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi श्रीमती.आशिमा मित्तल (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi अ. क्र. तालुका एसटीडी कोड पिनकोड
1 औरंगाबाद ०२४० ४३१००१
2 कन्नड २४३५ ४३११०३
3 खुलताबाद २४३७
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi औरंगाबाद चे जुने नाव खडकी असे आहे... आणि औरंगाबाद हे नाव अर्थातच औरंगजेब मुळे पडले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi दख्खनची राणी" म्हटले जाते, पुणे ही मराठा लोकांची सांस्कृतिक राजधानी आहे. 17 व्या शतकात भोंसले मराठ्यांची राजधानी म्हणून या शहराला प्रथम महत्त्व प्राप्त झाले. ते तात्पुरते मुघलांनी ताब्यात घेतले परंतु 1714 पासून 1817 मध्ये ब्रिटीशांच्या ताब्यात येईपर्यंत पुन्हा अधिकृत मराठा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi पुण्यामध्ये ८१७ गाव आहेत.
तालुके
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भारतीय प्रशासकीय सेवा (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस किंवा आय.ए.एस.) ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. आय.ए.एस. ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे (भारतीय पोलीस सेवा व भारतीय वन सेवा ह्या इतर दोन सेवा आहेत). आय.ए.एस.ला भारताच्या लोकप्रशासनामध्ये असाधारण महत्त्व आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 128 views🌐 marathi