ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते?
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पंचायत समिती मंजूर करते.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पंचायत समिती मंजूर करते.
पूर्ण वाचा →पंचायत समितीच्या कार्यकाल 'पाच' वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकार 'राज्यशासनास' आहे.
पूर्ण वाचा →कमीत कमी १५ तर जास्तीत जास्त २५ असू शकते .
पूर्ण वाचा →आयुक्त हे विभागाचे कार्यकारी प्रशासकीय अधिकारी असतात.
पूर्ण वाचा →५ निवडणुका दर ५ वर्षांनी होतात
पूर्ण वाचा →मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.
पूर्ण वाचा →
छत्रपती संभाजीनगर : ही मराठवाड्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक शहर आहे.
भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत.
पूर्ण वाचा →भारतात एकूण २८ राज्य आहेत. व ८ केंद्र शाशित प्रदेश आहेत. भारत हा विविध राज्यांनी तयार झालेला एक विस्तृत देश आहे.
पूर्ण वाचा →उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हा यांचा समावेश होतो .
पूर्ण वाचा →