ज्योतिर्लिंग कसे तयार झाले?
पुराणा मध्ये सांगण्यात आलेले आहे की भगवान शंकर जिथे जिथे प्रकट झाले
पूर्ण वाचा →पुराणा मध्ये सांगण्यात आलेले आहे की भगवान शंकर जिथे जिथे प्रकट झाले
पूर्ण वाचा →सर्वाधिक लोकसंख्येचा ठाणे जिल्हा
देशातील लोकसंख्यावाढीचा दर १७.६ टक्के असताना ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या मात्र ३५.२६ टक्के दराने वाढत आहे.
१९८२ पासून औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातून या सात जिल्ह्यांना मिळून मराठवाडा असे सर्वसाधारणत: संबोधले जाते. क्षेत्रफळ : ६४,२८६.७ चौ.
पूर्ण वाचा →
महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे.
या प्रदेशाचे नाव महाभारतात नमूद केलेल्या जुन्या ऐतिहासिक विदर्भ साम्राज्यावरून ठेवण्यात आले आहे. हे एकूण क्षेत्रफळाच्या 31% व्यापते आणि महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 21% व्यापते. विदर्भात हिंदू, जैन, बौद्ध, शीख, इस्लाम आणि ख्रिश्चन हे जगातील सहा प्रमुख धर्म आहेत.
पूर्ण वाचा →वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा हे जिल्हे पश्चिम विदर्भातले तर गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदीया, वर्धा हे जिल्हे पूर्व विदर्भातले !
पूर्ण वाचा →लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते.
पूर्ण वाचा →मुख्य कार्यकारी अधिकारी हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख अधिकारी होय. परिषदेने ठरविलेल्या धोरणांची व घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे, वेगवेगळ्या खात्यांच्या कामांचे सुसूत्रीकरण करणे, प्रशासन यंत्रणेवर देखरेख ठेवणे, ही त्याची कामे होत.
पूर्ण वाचा →जिल्हा परिषदेच्या स्तरावर विकासकामांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO - Chief Executive Officer) हे आय.ए.एस. (IAS) संवर्गातील अधिकारी जिल्हा विकास अधिकारी म्हणून कार्य करतात . ते ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि इतर पंचायत विभागाच्या योजनांची अंमलबजावणी व पर्यवेक्षण करतात
पूर्ण वाचा →अमिताभ कांत हे नीति आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सिंधुश्री खुल्लर या नीति आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष यांची नियुक्ती पंतप्रधान करतील. भारताचे पंतप्रधान हे नीति आयोगाचे अध्यक्ष आहेत.
पूर्ण वाचा →