भारतीय प्रशासन सेवेतील जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो?
जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो.
पूर्ण वाचा →जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो.
पूर्ण वाचा →शासन करण्याच्या क्रियेला शासन म्हणतात, किंवा दुसऱ्या शब्दांत, राज्य करणे किंवा राज्य करणे याला शासन म्हणतात. अपेक्षा परिभाषित करणाऱ्या, शक्ती देतात किंवा कामगिरीचे प्रमाण ठरवणाऱ्या निर्णयांशी ते संबंधित आहे. ही एक वेगळी प्रक्रिया देखील असू शकते किंवा व्यवस्थापन किंवा नेतृत्व
पूर्ण वाचा →पुणे विभागात तालुके -
तालुके – 14 – जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती.
शासनाधिकारी आणि सामान्य नागरिक यांचे परस्परसंबंध नियंत्रित करणारे, शासनाधिकाऱ्यांच्या अधिकारक्षेत्राची निश्चिती करणारे, शासकीय अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व स्पष्ट करणारे व या संबंधात नागरिकांचे अधिकार व जबाबदारी यांची निश्चिती करणारे तसेच हे अधिकार राबविण्यासाठी योग्य ती यंत्रण म्हणजे प्रशासकीय.
पूर्ण वाचा →अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
जिल्हे - अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशीम जिल्हा
एकूण ६ प्रशासकीय विभाग आहेत. ( १) कोंकण २) पुणे ३) नाशिक ४) औरंगाबाद ५) अमरावती ६) नागपूर )
पूर्ण वाचा →जिल्ह्यात 9 तालुके आणि ९०४ गावे आहेत. त्यांपैकी ८८५ गावांत वस्ती असून १९ गावे निर्जन आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय लातूर(लोकसंख्या १,१२,०००- १९८१) येथे आहे.
अहमदपूर
उदगीर
औसा तालुका
चाकूर
देवणी
निलंगा
रेणापूर
लातूर तालुका
शिरूर अनंतपाळ
सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत.
पूर्ण वाचा →सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. ते पुढीलप्रमाणे : सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा.
पूर्ण वाचा →या संघटनेचे पहिले अधिवेशन जून १९४७ मध्ये हैदराबाद शहरात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली भरले. या अधिवेशनात निजामाच्या जुलमी सत्तेविरुद्ध निर्णायक लढा देण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले.
पूर्ण वाचा →