नवीन प्रश्न

स्वतंत्र कसे मिळाले? locked

भारताचा स्वातंत्र्यलढा
भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटीश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्यलढा १८५७ ते १९४७ या काळात चालला. भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिली राष्ट्रवादी क्रांतिकारी चळवळ बंगालमधून उदयास आली होती. प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी स्थापन

पूर्ण वाचा →

भारताला स्वातंत्र्य कधी मिळाला? locked

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले .

भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा

पूर्ण वाचा →

आधुनिक राजनयाचा विचार करणारा विचारवंत कोण? locked

पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात डॉ. दि. का. गर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील राजकीय विचारां’वर काही प्रबंध लिहिले गेले. त्यात लोकहितवादी, टिळक, सावरकर, न. चिं. केळकर इत्यादी विचारवंतांचा समावेश होता. मराठीत प्राध्यापक भास्कर भोळे यांनी या विषयावर एक व्यापक असा ग्रंथ लिहिला.

पूर्ण वाचा →

लास्की ने किमान मूलभूत हक्क किती सांगितले? locked

हैरोल्ड जोसेफ लॉस्की (Laski, Harold Joseph) (30 जून 1893 – 24 मार्च 1950) ब्रिटेन के राजनीतिक सिद्धान्तकार, अर्थशास्त्री, लेखक एवं प्रवक्ता थे। वे राजनीति में सक्रिय रहे तथा 1945-1946 में ब्रिटेन के मजदूर दल (लेबर पार्टी) के अध्यक्ष रहे। वे

पूर्ण वाचा →

सध्या स्थितीमध्ये भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत अधिकार आहेत? locked

(१) सर्वांना कायद्याने समान वागणूक द्यावी व समान संरक्षण मिळाले पाहीजे (अनु. १४.). (२) शासनाने कुठल्याही नागरिकास धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान ह्या कारणास्तव पक्षपाताने वागवता कामा नये ( अनु. १५–१७); तसेच कुठल्याही नागरिकावर धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान

पूर्ण वाचा →

सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क म्हणजे काय? locked

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय करार, ज्या सर्वांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क मान्य करतात अशा माध्यमिक शिक्षणाचा विकास करण्याचे बंधन असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय अधिवेशनात शिक्षणाचा हक्क मानवाधिकार म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. सर्व, विशेषतः विनामूल्य माध्यमिक शिक्षणाच्या

पूर्ण वाचा →

ध्वजारोहण म्हणजे काय? locked

'ध्वजारोहण' -
म्हणजे १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी ध्वज / झेंडा फडकवणे / उभारणे ..

हा एक महत्वाचा कार्यक्रम असतो .. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याच्या त्याच्या ठरवून दिलेल्या गाईडलाइन्स नुसारच तो उभारावा लागतो .. अन्यथा कायद्यानुसार शिक्षाहि होऊ शकते ..

'मान्यवर'

पूर्ण वाचा →

भारत स्वतंत्र झाला तेव्हा किती संस्थान होते? locked

सुरुवातीस १९४७ च्या अखेरीपर्यंत ओरिसा आणि छत्तीसगढातील संस्थाने अनुक्रमे शेजारच्या ओरिसा आणि मध्य प्रांतात विलीन झाली. लहान संस्थाने समूह करून त्यांना ‘ब’ किंवा ‘क’ राज्यांचा दर्जा देण्यात आला (उदा., विंध्य प्रदेश, सौराष्ट्र, मध्य भारत, पेप्सू म्हणजे पतियाळा व पूर्व पंजाब

पूर्ण वाचा →

आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? locked

आर्थिक स्वतंत्रता म्हणजे लखपती, करोडपती असणं.भारतात अजूनही आर्थिक स्वातंत्र्याची संकल्पना तंतोतंत अस्तित्वात आली आहे असे म्हणता येत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यात आघाडीवर राहिलेल्या भारतासारख्या देशात ही गोष्ट घडू नये ही अधिकच खंतावणारी बाब आहे. राजकीय लोकशाही आपल्याला समजते पण आर्थिक

पूर्ण वाचा →