पोलीस भरती 2022 कधी निघणार आहे?
प्राप्त माहिती नुसार पोलीस भरती 2022, ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणार आहे.
पूर्ण वाचा →प्राप्त माहिती नुसार पोलीस भरती 2022, ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणार आहे.
पूर्ण वाचा →टेक्निकल एन्ट्री स्कीमच्या माध्यमातूनही तुम्ही भारतीय सैन्यात भरती होऊ शकता. टेक्निकल एन्ट्री स्कीम ही बारावी पास असलेल्या किंवा करत असलेल्या तरुणांसाठीही आहे. बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तुम्ही एसएसबीची मुलाखत थेट देऊ शकता. निवड झाल्यानंतर पाच वर्षांचे प्रशिक्षण असते.
पूर्ण वाचा →आर्मी म्हणजे काय मराठी?
आर्मी म्हणजे सैन्य .
बारावी पास झाल्यानंतर भारतीय लष्करात (सैन्यात) (Indian Army) भरती होऊन देशसेवा करण्यासाठी आणि सरकारी नोकरी (Government Jobs) मिळवण्याची मोठी संधी तरुणांना आहे. बारावी उत्तीर्ण किंवा बारावी शिक्षण (12th Education) घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सैन्यात दाखल होण्याचे अनेक पर्याय आहेत.
NA
पूर्ण वाचा →प्राप्त माहिती नुसार पोलीस भरती 2022, ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणार आहे.
पूर्ण वाचा →वयाची अट : जन्म 1 ऑक्टोंबर 1999 ते 1 एप्रिल 2005 दरम्यान. शारीरिक पात्र : उंची 162 सेंटीमीटर.
पूर्ण वाचा →भारतीय आर्मी भरती अंतर्गत “धार्मिक शिक्षक कनिष्ठ आयोग अधिकारी आणि हवालदार” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
पूर्ण वाचा →विमानांची यादी किंमत 737-700 साठी US$89.1 दशलक्ष ते 777-9 साठी US$442.2 दशलक्ष इतकी आहे.
पूर्ण वाचा →हवाई वाहतूक, भारतातील :
हिंदुस्थानात प्रथम १९११ मध्ये टपालाची ने-आण करून हवाई दळणवळणाला प्रारंभ झाला. त्यानंतर टपालाची ने-आण करण्याकरिता १९२० पासून विमानांचा सर्रास उपयोग होऊ लागला परंतु अल्पावधीतच हा प्रयोग बंद करण्यात आला. १९२६ मध्ये ब्रिटिश वासाहतिक देशांच्या परिषदेत साम्राज्यांतर्गत